उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील ५ हजार १२ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक व प्रभावी करण्यासाठी शासनाने नियमांत महत्त्वाचे बदल केले आहेत. ‘पवित्र पोर्टल’द्वारे होणाऱ्या भरतीत पदे रिक्त राहू नयेत.
सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी आणखी एक निर्णय दिला. त्यानुसार, शिक्षकांना २ वर्षात टीईटी उत्तीर्ण व्हावेच लागेल. २०११ पूर्वी नोकरीत लागलेले असतील तरी अशा शिक्षकांना टीईटी आता अनिवार्य झाली…
Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमधील शहीद भगतसिंग क्रीडा मंडळातील १५ शिक्षकांच्या बेकायदेशीर भरतीची एसआयटी चौकशी सुरू झाली आहे. २०१३ मधील संशयास्पद नियुक्त्यांमुळे अधिकारी रडारवर.
महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रिया ही आशिया खंडातील सर्वांत अनोखी आणि विसंगत प्रक्रिया ठरली आहे. शिक्षक भरती प्रक्रियेतील अन्याय संपणार? असा सवाल अभियोग्यता धारकांनी केला आहे.