सायबर चोरट्यांनी कोथरूड, नांदेड सिटी तसेच बाणेर भागातील तीन ज्येष्ठ नागरिकांची वेगवेगळ्या घटनेत १५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी संसायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुहागर तालुक्यातील बहुचर्चित विश्वास खरे खून व दरोडा प्रकरणात तब्बल १२ वर्षांनंतर अखेर सत्याचा विजय झाला आहे. या गाजलेल्या प्रकरणात गुहागर पोलिसांनी केलेला सखोल, शास्त्रीय आणि पुराव्यांवर आधारित तपास हा…
शफिक अन्सारी याने फिर्यादीचा हात पकडला, मोसीन शेख याने लाकडी दांडक्याने तर गुलाम जाफर कुरेशी याने कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. तसेच साबीर जाफर कुरेशी आणि शफिक अन्सारी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण…
भाड्याने राहण्यासाठी घर घेऊन घरमालकांचा विश्वास संपादन करायचा आणि संधी मिळताच त्यांच्याच घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारायचा, असा अनोखा गुन्हेगारी फंडा अवलंबणाऱ्या पती-पत्नीला अटक केली आहे.
कांचनवाडी परिसरातील वुडरीज स्कूललगतच्या मोकळ्या मैदानात तिघा मित्रांनी मिळून राजू किसन वंजारी (३३, रा. गौतमनगर) यांना बेदम मारहाण करत त्यांचे डोके झाडावर आपटले. गंभीर जखमी झालेल्या राजू यांचा उपचारापूर्वीच मृत्यू…
Robbery News : भोपाळमधील माजी न्यायाधीश गिरिबाला सिंह यांच्या घरी चोरी झाली असून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. गरिबाला सिंह आणि समर्थ कारागृहात असल्याने त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात…
Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडासंदर्भात इंस्टाग्राम स्टोरीवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी एका महिला डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. या पोस्टमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळल्यानंतर ऑल इंडिया…
राजस्थानातील एका धक्कादायक प्रकरणानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले असून कठोर कारवाईची जोरदार मागणी होत आहे.
पिंपळवंडी येथील लेंडे बामणे मळा परिसरात शेताच्या बांधाच्या किरकोळ वादातून एका ६० वर्षीय शेतकऱ्यावर लाकडी काठी व दगडाने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या…
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी महिलांकडील दागिने चोरणाऱ्या महिलांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन वेगवेगळ्या कारवाईत तीन महिलांना अटक केली आहे.
पुण्यातील लोहगड किल्ल्यावर उद्योजक केतन अग्रवाल याचा दरीत पडून झालेला मृत्यू सध्या चर्चेचा विषय आहे. देशभरात या प्रकरणावर चर्चा होत आहे. या प्रकरणात रोज नवीन खुलासेही समोर येत आहेत.
रॅप साँग कोण चांगले म्हणतो, या कारणावरून झालेल्या वादातून राजीवनगर रेल्वे स्टेशन परिसरात १० जणांच्या टोळक्याने एका तरुणाचा चाकू, वीट, सिमेंटचा गट्टा तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून केला आहे.
Physical Assault : राजधानी दिल्लीत घडलेल्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एकदा ऐरणीवर आला आहे. ओळखीच्या व्यक्तीने मोमोज खाऊ घालण्याचे आमिष दाखवत गाडीतच लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने लावला आहे.
अस्थीच्या सेवनाने त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी अंतर्गत अवयव आणि इतर नमुन्यांची तपासणी केली जात आहे. ही घटना पाडवा ब्लॉकच्या सिक्का गावात घडली.
Murder Case : मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यातून हत्येचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पतीनेच पत्नीचा खून केला, ज्यानंतर मुलांच्या जबाबाने घटनेची सत्यचा उघड झाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला…
संबंधित महिला व विशाल हे दोघे बालिकेसह मूळ गावी जाण्यासाठी निघाले असताना भोपाळ रेल्वे स्टेशन येथे सकाळच्या सुमारास बालिका बेशुद्ध पडल्याचे निदर्शनास आले.
महाराष्ट्र TET २०२६ पेपरफुटी प्रकरणात बिहार-हरियाणाच्या ३ आरोपींना भिवंडी कोर्टाने ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घोटाळ्याची पाळेमुळे महाराष्ट्रातच असून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे; सुरक्षेसाठी परीक्षा पुढे ढकलण्यात…
मानवतेला आणि वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या दौंड तालुक्यातील गर्भपात आणि स्त्री- भ्रूणहत्येच्या रोज समोर येणाऱ्या नवनवीन घटनांनी दौंडसह राज्य हादरून गेले आहे.