केंद्र सरकारची भूमिका दिल्लीमध्ये कोणत्याही प्रकारचे आंदोलन होऊ नये अशी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. यावर न्यायमूर्ती महाजन यांनी सांगितले की, याबाबतचा निर्णय पोलिसांनी घ्यायचा आहे. जर शहराच्या आत…
Maharashtra Breaking: नीट आंदोलनात २५ हून अधिक दिवस उपोषण केल्यानंतर सरकारकडून कठोर कारवाईचे आश्वासन मिळाल्याने वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र, सोशल मीडियावर काही घटकांकडून त्यांच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह…
Sonam Wangchuk Protest : सरकारला संदेश देण्यासाठी आणि येथे एकत्र येण्यासाठी सर्वांनी २० जुलै रोजी मोठ्या संख्येने एकत्र यावे. मी सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांना विनंती करतो की, त्यांनी तो…
केंद्र सरकारने सध्याची गंभीर आर्थिक परिस्थिती, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर सार्वजनिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलवावी. सर्व पक्ष दर दोन महिन्यांनी भेटतील असे ठरले आहे." पावसाळी…
Delhi Hauj Rani Hotel Fire Update : राजधानी दिल्लीच्या मालवीय नगर परिसरात हौज रानी भागात एका हॉटेलला भीषण आग लागली. या आगीमुळे २० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…
दिल्लीतील संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
कौटुंबिक न्यायलयांच्या माध्यमातून उपलब्ध असलेले समुपदेशन आणि मध्यस्थी ही दोन्ही पक्षांना आपली भूमिका मांडण्यासाठी आणि वाद सोडवण्यासाठी प्रभावी व्यासपीठ ठरते.
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्विस एअरलाइन्सच्या झुरिचला जाणाऱ्या फ्लाइट LX147 च्या इंजिनला उड्डाणापूर्वी आग लागली. २३२ प्रवाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली.
Delhi Bomb Blast threat : दिल्ली विधानसभेला एकदा बॉम्बस्फोटने उडवण्याची धमकी मिळाली आहे. एका ईमेलद्वारे ही धमकी मिळाली असून पुढील तीन तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान आणि उपमुख्यमंत्र्यांची दीड तास चर्चा झाली.
डीटीसी बस चालकाविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी नागरिकांना सांगितले. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या परिसरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या कायदेशीर पथकाच्या वकिलावर अज्ञात हल्लेखोरांनी अनेक गोळ्या झाडल्या. या हल्ल्यानंतर दिल्लीत पुन्हा एकदा अंडरवर्ल्ड आणि टोळीयुद्धाची भीती वाढली आहे.
तामिळनाडूतील तिरुपूर येथून अटक केलेल्या ६ जणांमध्ये एका बांगलादेशी नागरिकाचाही समावेश आहे. त्यांच्याकडून १२ हून अधिक मोबाईल फोन आणि १६ पेक्षा जास्त सिम कार्ड जप्त करण्यात आली.
भारत मंडपममध्ये युवक काँग्रेसने आंदोलन केले असून यामुळे वाद निर्माण झाला. काँग्रेस युवकच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यामुळे भारत मंडपममध्ये मोठा गोंधळ झाल्याचे दिसून आले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावासाठी निवेदन मांडले आहे. विरोधकांनी दाखल केलेल्या या निवेदनामुळे त्यांनी लोकसभेच्या कामकाजामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.