भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाचवा आणि शेवटचा T20I सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यातदरम्यान हवामान चांगले राहणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवारी लखनौ येथे चौथा टी२० सामना धुक्यामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे चाहते निराश झाले. आता या प्रकरणावर बीसीसीआयने प्रतिक्रिया दिली आहे.
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना शुक्रवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या ठिकाणी भारताचा रेकॉर्ड चांगला राहीला आहे.
बुधवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लखनऊ येथील एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार होता, परंतु, दाट धुक्यामुळे हो सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे चाहत्यांणि आपला संपात व्यक्त केला.
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह रागावलेला दिसुन आला आहे. बुमराह इतका रागावला आहे की त्याने फोन हिसकावून घेतला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा सामना आज लखनौ येथे खेळला जाणार होता. परंतु, हा सामना धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रद्द करण्यात आला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा सामना आज लखनौ येथे खेळला जात आहे. हा सामना सुरू होण्यास उशीर होत आहे कारण धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिकेतील आज चौथा सामना लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याआधी शुभमन गिल संघाबाहेर गेला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवारी चौथ्या टी-२० सामन्याचा थरार रंगणार आहे. दक्षिण आफ्रिका आया सामन्यात मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल तर भारत आघाडी घेण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कमी धावसंख्येच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात त्यांच्या गोलंदाजांच्या कामगिरीने त्यांना आनंद झाला आहे. दरम्यान, दुसऱ्या टी-२० मध्ये टीकेचा सामना करणाऱ्या अर्शदीप सिंगनेही मॉर्केलची माफी मागितली आहे.
IND vs SA 4th T20I: टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. तिसऱ्या सामन्यानंतर टीम इंडियाला मोठा धक्का बसला. एका सुपरस्टार खेळाडूला आता मालिकेतून बाहेर काढण्यात आले…
टीम इंडियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, रविवार, १४ डिसेंबर रोजी धर्मशाला येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात खेळला नाही. यामागील कारण म्हणजे तो वैयक्तिक कारणांमुळे धर्मशालाहून थेट घरी परतला.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत शानदार पुनरागमन केले आहे. बॅटने धावा काढता न आल्याच्या कटू वास्तवावर सूर्याने आपले मौन सोडले आहे. शेवटचे अर्धशतक ऑक्टोबर २०२४ मध्ये…
हार्दिक पांड्याने धर्मशाला येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात विकेटचे शतक पूर्ण केले. या फॉरमॅटमध्ये १००० धावा आणि १०० विकेट्स पूर्ण करणारा पहिला भारतीय अष्टपैलू खेळाडू बनला.
IND vs SA: मालिकेतील तिसरा सामना आज धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ विकेट राखून पराभव केला.
IND vs SA: पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना आज धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे
IND vs SA: पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना आज धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे, त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना…
IND vs SA; धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) स्टेडियमवर होणारा हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दोन सामन्यानंतर ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.
कटकमध्ये टीम इंडियाने सहज विजय मिळवला, तर दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना जिंकला. पराभवानंतर, टीम इंडिया त्यांच्या प्लेइंग ११ मध्ये बदल करू शकते. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की दक्षिण आफ्रिका…
कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर संजू सॅमसनला संधी देण्याचा विचार करू शकतात. आता प्रश्न असा आहे की, जर सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले गेले तर तो कोणाची जागा…