Harmanpreet Kaur 200 T20 match Against Sa in Women t 20 world cup 2026: भारतीय महिला संघ रविवारी मँचेस्टरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘अ’ गटातील महत्त्वाचा सामना खेळणार असून, सलग तिसऱ्या विजयाच्या…
टी 20 वर्ल्ड कपमध्ये उद्या ग्रुप ए मधले भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ खेळणार आहेत. इंग्लंडमध्ये हा सामना दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. मात्र भारतीय वेळेनुसार हा सामना 7 वाजता…
बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील या संघात दोन नवीन खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे.
अक्षर पटेल ऐवजी वाशिंग्टन सुंदरला खेळवण्याचा निर्णय चुकीचा ठरल्याचे पाहायला मिळाले. फलंदाजी आणि गोलंदाजीत सुंदरने खास कामगिरी न केल्याचे सामन्यात दिसून आले.
डेव्हिड मिलरने आता भारताविरुद्ध टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. ३९ षटकारांसह मिलर आता अव्वल स्थानावर पोहोचला आहे. ग्लेन मॅक्सवेल आता दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
भारताचा पराभव झाला, ज्यामुळे उपांत्य फेरीत पोहोचण्याचा त्यांचा मार्ग अधिकच कठीण झाला. चला तर मग, टी२० विश्वचषक उपांत्य फेरीच्या शर्यतीत कोणते चार संघ आघाडीवर आहेत ते जाणून घेऊया.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत, सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेटे यांनी कबूल केले की सुरुवातीच्या विकेट गमावल्याने संघावर दबाव येत होता. आमच्याकडे संजू सॅमसनचा पर्याय आहे असे त्यांनी सांगितले आहे.
गेल्या १८ आयसीसी स्पर्धेतील भारताचा दक्षिण आफ्रिकेविरूद्ध हा पहिलाच पराभव आहे, २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांना ऑस्ट्रेलियाकडून याच मैदानावर पराभव पत्करावा लागला होता.
उपकर्णधार अक्षर पटेलला संघातून वगळण्यात आले आणि त्याऐवजी वॉशिंग्टन सुंदरची निवड करण्यात आली, भारताच्या पराभवानंतर आर. अश्विन संतापला. आर अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर भारताच्या पराभवाची चर्चा केली.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताच्या दारुण पराभवानंतर, क्रिकेट चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे की उपांत्य फेरीत पोहोचण्याची त्यांची शक्यता काय आहे आणि भारत टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे का?
कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्याबद्दल आणि त्याच्या उणीवांबद्दल चर्चा केली. या सामन्यात भारतीय फलंदाज खूपच निराश झाले. पराभवानंतर सूर्यकुमार यादवने एक महत्त्वाचे विधान केले.
दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा नायक डेव्हिड मिलर होता. सामन्यादरम्यान एका क्षणी मिलरचा राग भडकला आणि तो वॉशिंग्टन सुंदरशी वाद घालू लागला. हाय-व्होल्टेज नाट्यमय वातावरणात पंचांनी हस्तक्षेप केला.
भारताच्या संघाची फलंदाजी या सामन्यांमध्ये पूर्णपणे फेल ठरली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताच्या संघाला त्याच्या पहिल्याच सुपर 8 च्या सामन्यामध्ये 76 धावांनी पराभूत केले.
भारताचे संघाने पावर प्ले मध्ये जबरदस्त सुरुवात केली पण त्यानंतर डेव्होल्ड ब्रेविस आणि डेविड मिलर या दोघांची जबरदस्त भागीदारी पाहायला मिळाली. भारतीय संघाला विजयासाठी 188 धावांची गरज आहे.
जसप्रीत बुमराहने रॉयन रिकल्टनला बाद केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा डाव पूर्णपणे डळमळीत झाला. भारतीय संघाने त्यांच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांसह सुरुवात केली आहे. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी पहिले चार…
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रम याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना चालू टी-२० विश्वचषकात अभिषेक शर्माच्या सलग तीन डावांमध्ये सकारात्मक बाबी दिसतात असे त्यांनी सांगितले आहे. आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.
टी२० विश्वचषक २०२६ मध्ये सुपर ८ सामन्यांची सुरुवात झाली आहे. सुपर ८ मध्ये २२ फेब्रुवारी रोजी भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असणार आहे. दरम्यान, कर्णधार सूर्याने अभिषेक शर्माच्या फॉर्मवर भाष्य…
टी२० विश्वचषक २०२६ मध्ये सुपर ८ सामन्यांची सुरुवात झाली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २२ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याचा खेळपट्टीअहवाल जाणून घेऊया.
क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हाय-व्होल्टेज लढतीचाही समावेश आहे. मैदानावरील शिस्त आणि अचूक निर्णयांसाठी आयसीसीने आपल्या एलिट पॅनेल मधील अनुभवी पंचांची निवड केली आहे.