एक सामना खेळूनही न जिंकता न्यूझीलंड अंडर-१९ संघाने स्पर्धेच्या सुपर सिक्समध्ये कसे स्थान मिळवले? याचे कारण आणि याची सविस्तर माहिती या लेखआमध्ये देण्यात आली आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान यापूर्वी, दोन्ही संघ एसीसी अंडर-१९ आशिया कप २०२५ मध्ये भिडले होते. १ फेब्रुवारी रोजी, दोन्ही संघ पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील. शिवाय, पाकिस्तानची गोलंदाजी चांगली…
गुरुवार, २२ जानेवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सर्वांमध्ये, माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आणि स्टुअर्ट बिन्नी एका सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना हस्तांदोलन करताना दिसले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आगामी सामना हा विश्वचषकाचा सामना खेळवला जाणार आहे. पण या तिकिटांची विक्री झालीच नाही कारण तिकिटांची विक्री सुरू केल्यानंतर लगेचच वेबसाइट BookMyShow क्रॅश झाली.
पुरुषांच्या टी-२० विश्वचषकाच्या तिकिट विक्रीचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच, कोलंबोमध्ये होणाऱ्या या बहुप्रतिक्षित सामन्यासाठी मोठी मागणी झाली. भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे समाविष्ट करण्यात आली आहेत.
सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. वैभव सूर्यवंशी हा बाद झाल्यानंतर वैभव आणि पाकिस्तानी गोलंदाज अली रझा यांच्यात जोरदार वाद झाला. रझाच्या आक्रमक सेलिब्रेशनमुळे वैभव अस्वस्थ झाला.
एसीसी पुरुष अंडर-१९ आशिया कप २०२५ चा अंतिम सामना रविवारी भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघ आणि पाकिस्तान अंडर-१९ क्रिकेट संघ यांच्यात खेळला जाईल. अंतिम सामना दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर खेळवला जाईल.…
२०२५ मध्ये होणाऱ्या एसीसी पुरुष अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम फेरीत भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघाचा सामना पाकिस्तान अंडर-१९ क्रिकेट संघाशी होईल. या स्पर्धेत भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरूच आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. आशिया कपनंतर टी-२० विश्वचषकात दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येतील.
जर तुम्ही क्रिकेट चाहते असाल तर आणखी एका महाकाव्यात्मक लढाईसाठी सज्ज व्हा. पुढच्या महिन्यात, आतापर्यंतचा सर्वात मोठा क्रिकेट सामना, भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जाईल.
भारत अ संघ त्यांच्या पुढच्या सामन्यात ओमानशी सामना करेल. सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा तरुण फलंदाज वैभव सूर्यवंशीकडे असतील. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकणार नाही, परंतु विजयामुळे संघाचा मार्ग सोपा…
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी सुरुवातीपासूनच फॉर्ममध्ये होता, त्याने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. यावेळी पाकिस्तानी गोलंदाने त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये आता सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्याचा एक झेल वादग्रस्त ठरला, ज्यामुळे खेळ काही काळासाठी थांबवण्यात आला.
भारत 'अ' संघाने दोन सामने खेळले आहेत, त्यापैकी एकात त्यांना विजय मिळाला आहे, तर पाकिस्तानविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. पाकिस्तानने यापूर्वी ओमानला हरवून दोन सामन्यांची उपांत्य फेरी गाठली होती.
सूर्यवंशीने यूएईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात फक्त ४२ चेंडूत १४४ धावा केल्या, ज्यामध्ये ११ चौकार आणि १५ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. आता, तो पाकिस्तानविरुद्धही हीच कामगिरी पुन्हा करण्याचा प्रयत्न करेल.
यूएईविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये वैभव सुर्यवंशी याने 144 धावांची खेळी खेळली होती. वैभव सुर्यवंशीचा पुढील सामना हा पाकिस्तानविरुद्ध खेळवला जाणार आहे, हा सामना आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेचा दुसरा सामना असणार…
२०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होण्याची शक्यता जवळजवळ शून्य आहे. या स्पर्धेत फक्त सहा संघ सहभागी होतील. परिणामी, पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडू शकतो.
पाकिस्तानच्या सैन्याने जम्मू काश्मीरच्या लिपी घाटीमध्ये भारतीय लष्कराच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. लहान लहान हत्यारे वापरुन पाकिस्तानने हल्ला केला आहे.
पहिले १३ सामने ६ कोटी लोकांनी पाहिले, जे २०२२ मध्ये झालेल्या मागील विश्वचषकापेक्षा जवळजवळ पाच पट जास्त आहे. भारत आणि पाकिस्तानी महिला संघांमधील सामन्याने सर्व प्रेक्षकसंख्या विक्रम मोडले.
एक अज्ञात पाकिस्तानी गोलंदाज इहसानुल्लाह त्याचा अहंकार दाखवत आहे. त्याने अभिषेक शर्माला ३-६ चेंडूत बाद करण्याचे आव्हान दिले आहे.त्याने शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ आणि अबरार अहमद सारख्या प्रतिभावान गोलंदाजांना धुतलं.…