मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता सामान्य माणसाच्या खिशावर होत आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय विमान कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे भाडे अंदाजे १५% वाढवले आहे.
मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम केवळ कच्च्या तेलाच्या किमतींपुरता मर्यादित नसून त्याचा परिणाम भारतीय कंपन्यांवरही होऊ शकतो. यामध्ये विमान वाहतूक, ऊर्जा, ग्राहक आणि औषधनिर्माण क्षेत्रांसह ३० हून अधिक कंपन्यां आहेत.
मुंबई विमानतळावर टॅक्सी चालवत असताना एअर इंडिया आणि इंडिगोच्या दोन विमानांचे पंख एकमेकांवर आदळले. या घटनेनंतर, पुढील तांत्रिक तपासणीसाठी दोन्ही विमाने ग्राउंड करण्यात आली आहेत.
सलग तीन दिवस सुट्टी असल्याने पर्यटनासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबईला आता नवी मुंबई विमानतळाची जोड मिळाली असली तरी विमानांच्या तिकिट दरात मोठी वाढ झाली आहे.
Iran Airspace Claosed : इराणमध्ये सध्या प्रचंड अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. यामुळे भारतीय उड्डाणांवर परिणाम झाला असून प्रवाशांसाठी मोठी अपडेट देण्यात…
इंडिगो प्रवाशांना पुन्हा एकदा उड्डाणे रद्द झाल्याच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. ख्रिसमसच्या दिवशी इंडिगोचे ६७ उड्डाणे रद्द झाली आहे. यासंबधित माहिती इंडिगोने अधिकृत प्लॅटफॉर्म X वर माहिती दिली. जाणून…
इंडिगोच्या ऑपरेशनल मंदीमुळे चार्टर्ड फ्लाइट मार्केटमध्ये अनपेक्षित तेजी आली आहे. फर्स्ट क्लास आणि बिझनेस क्लासच्या प्रवाशांनी चार्टर्ड जेटला पसंती दिली आहे. तसेच डेस्टिनेशन वेडिंग, कॉर्पोरेट ट्रॅव्हलसाठी मागणी वाढली आहे.
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो गेल्या काही काळापासून संकटात आहे. अलिकडच्या काळात तिच्या हजारो उड्डाणे रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, एअर इंडिया ग्रुप याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे
प्रवासी संकटानंतर इंडिगोने प्रवाशांसाठी १०,००० रुपयांचे ट्रॅव्हल व्हाउचर जाहीर केले. ज्या प्रवाशांची उड्डाणे त्यांच्या नियोजित प्रस्थान वेळेच्या २४ तासांच्या आत रद्द झाली आहेत त्यांना भरपाई देण्याची घोषणा इंडिगोने केली.
इंडिगो एअरलाइन पुन्हा नव्या संकटात सापडणार आहे. कंपनीने हजारो उड्डाणे रद्द केल्यांनतर प्रवाशांना या गोष्टीचा भरपूर मनस्ताप झाला. अशात कंपनीवर आता अँटिट्रस्ट चौकशीची शक्यता वर्तवली जात आहे.
Indigo Flight Crisis: इंडिगोच्या सीईओंनी अलिकडच्या काळात झालेल्या उड्डाण विलंब आणि व्यत्ययाबद्दल प्रवाशांची माफी मागितली. त्यांनी सामान्य सेवा पूर्ववत करण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांची रूपरेषा दिली.
विमानांचे कामकाज स्थिर होत आहे. तसेच सुरक्षा उत्तम आहे, प्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री नायडू यांनी सांगितले.
इलेक्ट्रोर बॉण्डद्वारे इंडिगोच्या मालकांनी BJP ला दिलेल्या 56 कोटींच्या देणगीचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. याचा DGCA च्या निर्णयांशी काही संबंध आहे का?, हे तपासणे अत्यंत गरजेचे असल्याचे,चव्हाण म्हणाले.
काही दिवसांपासून इंडिगोमुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले. इंडिगोच्या भोंगळ कारभारावर सरकारच्या कडक कारवाईनंतर, कंपनीने पैसे परतफेड करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच, प्रवाशांचे सामान घरपोच करण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यापासून देशभरातील विमानतळांवर मोठा गोंधळ उडाला आहे. इंडिगोला नवीन डीजीसीए नियमांनुसार त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक तयार करता आले नाही, ज्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली.
IndiGo Crisis: इंडिगोने आज, म्हणजेच रविवारी, पुन्हा ६५० हून अधिक विमाने रद्द केली आहेत. कंपनीने नियोजित केलेल्या २३०० देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी सुमारे १६५० उड्डाणे आज ऑपरेट केली जात आहेत.