पाकिस्तानमधील बिझनेस आणि आर्थिक दिवाळखोरीच्या परिस्थितीने आता टोक गाठले आहे. देशातील वाढत्या महागाईमुळे आता सर्वसामान्यांना जगणे तर कठीण झालेच आहे, पण अंतिम संस्काराचा खर्चही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. स्थिती इतकी…
Inflation Crisis- वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२२ नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. दुसरीकडे, किरकोळ महागाई मे महिन्यात वाढून ३.९३% झाली आहे, जी एप्रिलमध्ये ३.४८% होती.
पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या अलीकडील वाढलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट विस्कळीत झाले आहे. लोक महागाईबद्दल बरीच तक्रार करताहेत. पण माहिती आहे का? या मोठ्या गोष्टींचा विचार करता लहान गोष्टींकडे आपण…
बजेट तयार करणे आता पूर्वीइतकं सोपे राहिलेले नाही. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी घर चालवण्याचा खर्च सातत्याने वाढत आहे. स्वयंपाकघरातील खर्च असो, मुलांचे शिक्षण असो किंवा दररोजच्या प्रवासाचा खर्च जवळपास प्रत्येकच आघाडीवर आर्थिक…
केंद्र सरकारने देशातील Wholesale Inflation म्हणजे घाऊक महागाईच्या आकलनाबाबत एक मोठा आणि ऐतिहासिक बदल जाहीर केला आहे. सरकारने घाऊक किंमत निर्देशांकाचे WPI आधार वर्ष 2011-12 ते 2022-23 बदलण्यास मान्यता दिली…
देशभरात दुधाच्या किमती वाढल्या, सीएनजीचे दर उंचावले आणि आता, पेट्रोल व डिझेलच्या किमतींवर महागाईचा आणखी एक "बॉम्ब" फुटला आहे. शुक्रवार, १५ मे पासून, देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली…
एप्रिल २०२६ मध्ये, देशाचा घाऊक महागाई दर किंवा WPI वाढून ८.३० टक्क्यांवर पोहोचला आहे. याउलट, मार्च महिन्यात हाच आकडा ३.८८ टक्के इतका होता. गेल्या ४२ महिन्यांमध्ये म्हणजेच साधारणपणे साडेतीन वर्षांच्या…
केवळ दोन दिवसांपूर्वीच, FMCG कंपन्या लवकरच आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवणार असल्याचे वृत्त समोर आले होते. या पार्श्वभूमीवर,FMCG क्षेत्रातील दिग्गज कंपनी Dabur ने आपल्या बहुतांश उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत.
आर्थिक वर्ष २०२७ मध्ये सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) वाढीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे; परिणामी, या संस्थेने आपला वाढीचा अंदाज कमी करून ६.२ टक्के इतका केला आहे. नेमकं काय होणार आहे…
एका नवीन अहवालातून असे सूचित होत आहे की, भारतातील महागाई खरोखरच वाढण्याच्या उंबरठ्यावर आहे. विशेष म्हणजे, महागाईचा हा आगामी 'हल्ला' अमेरिका-इराण संघर्षाशी संबंधित नसून, तो प्रामुख्याने वेगळ्या कारणासाठी आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये तेल आणि वायूच्या संकटाच्या रूपात या युद्धाचा परिणाम दिसून आला. या पार्श्वभूमीवर, संयुक्त राष्ट्रांच्या विकास प्रमुखांनी हा गंभीर इशारा दिला आहे.
प्राथमिक अन्नपदार्थांच्या किमती नरम पडल्याने मूळ महागाई वाढली. वाढत्या ऊर्जा किमतींचा परिणाम अखेरीस इतर वस्तूंच्या किमतींवरही होईल, त्यामुळे येत्या काही महिन्यांत घाऊक महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.
घाऊक महागाई सलग चौथ्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये 2.13 टक्क्यांवर पोहोचली. मागच्या ११ महिन्यांमधली ही सर्वोच्च पातळी आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे अन्न आणि अखाद्य वस्तूंच्या किमती वाढल्या.
भाजीपाल्याचे दर वार्षिक आधारावर २८.९६ टक्क्यांनी घसरले. आरबीआयने रेपो दर ५.५ टक्के कायम ठेवला असला तरी हंगामी आणि पावसाळी प्रभावांमुळे ऑगस्टमध्ये महागाई पुन्हा वाढू शकते.