टीम इंडियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, रविवार, १४ डिसेंबर रोजी धर्मशाला येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात खेळला नाही. यामागील कारण म्हणजे तो वैयक्तिक कारणांमुळे धर्मशालाहून थेट घरी परतला.
कटकमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात संपूर्ण भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. त्यानंतर अर्शदीप सिंह याने मुलाखतीमध्ये जसप्रीत बुमराह याचे कौतुक केले आणि त्याची खिल्ली देखील उडवली आहे.
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20I मध्ये केवळ १ विकेट घेऊन टी२० आंतरराष्ट्रीयमध्ये १०० बळी पूर्ण करेल. याचसोबत, तिन्ही फॉरमॅटमध्ये १००+ विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज बनेल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ही भारतातील सर्वोच्च प्रशासकीय संस्था आहे. या देशातील प्रत्येक क्रिकेटपटू बीसीसीआयच्या बरोबरीचा आहे, परंतु शनिवारी भारतीय बोर्डाने जे केले त्यामुळे गोंधळ उडाला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये मालिका सुरु आहेत. आज भारताच्या संघामधील रविंद्र जडेजा त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याआधी तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेचा शेवटचा सामना खेळत आहे. आजच्या…
सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला बुटका म्हटले होते, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता, दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या मालिकेच्या पहिल्या सामन्यात पहिल्या डावामध्ये 159 धावांवर गुंडाळले आहे. पहिल्या डावामध्ये 55 ओव्हरचा खेळ झाला यामध्ये भारताच्या संघाने सर्व फलंदाजांना बाद करुन पहिला डाव 159…
कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी, जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमावर टिपणी केली त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
जसप्रीत बुमराहने ११ व्या षटकात रायन रिकेल्टनला बाद करून ही भागीदारी मोडली. या विकेटसह बुमराहने माजी फिरकी गोलंदाज आर. अश्विनचा विक्रम मोडला. भारतीय गोलंदाजाने सर्वाधिक बळी घेण्याचा हा विक्रम आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने पुन्हा एकदा नाणेफेक गमावल्यानंतर, कर्णधार सूर्यकुमार यादवने स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशी मजेदार संवाद साधला. या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने विजय मिळवला. या सामन्यात जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या इतिहास रचला आहे.
माजी ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांना विचारण्यात आले की जसप्रीत बुमराह आणि जेम्स अँडरसन यांच्यापैकी कोण चांगला गोलंदाज आहे. यावर ऋषी सुनक यांनी आपले उत्तर दिले.
सोशल मीडियावर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो मुंबई विमानतळावरून बाहेर पडत असतानाच पापाराझींनी त्याला घेरले, त्याचा फोटो काढायचा आणि बोलायचा प्रयत्न केला.
दुसऱ्या डावात शानदार कामगिरी करून, वेस्ट इंडिजने केवळ भारताच्या धावसंख्येपर्यंत पोहोचले नाही तर आघाडीही घेतली, ज्यामुळे त्यांना चौथ्या डावात फलंदाजी करण्यास भाग पाडले.
भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली ५५ वे षटक टाकत होते. षटकातील पाचवा चेंडू जॉन कॅम्पबेलच्या पॅडवर लागला. एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील करण्यात आले, परंतु पंचांनी नाही असे मान हलवली. हा व्हिडीओ व्हायरल…
IND vs WI: सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने वर्चस्व गाजवले. वेस्ट इंडिजला पहिल्या डावात १६२ धावांत गुंडाळल्यानंतर, टीम इंडियाने दिवसाचा शेवट २ बाद १२१ धावांवर केला.
अहमदाबाद येथे बबहरत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिली कसोटी खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बूमराहने ३ विकेट्स घेऊन मोठा कारनामा केला आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम खेळवला जात आहे. या सामन्यात भारताच्या संघाने पहिल्या डावांमध्ये वेस्टइंडीज संघाला 162 धावांवर गुंडाळल आहे.
पहिल्या सेशनमध्ये भारताच्या संघाने पाच विकेट्स घेऊन सामन्यावर मजबूत पकड केली आहे. या सामन्यात दोन्ही संघांचे कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.
IND vs WI: गुरुवार पासून भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्याची कसोटी मालिका (IND vs WI) खेळणार आहे. मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.