ED arrest I-PAC Vinesh Chandel : अवैध खाणकाम प्रकरणातून ईडीने आय-पॅक'चे सह-संस्थापक आणि संचालक विनेश चंदेल यांना अटक केली आहे. हा ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का मानला जात आहे.
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षणामुळे (SIR) निर्माण झालेली ही एक अभूतपूर्व आणि अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. १२ टक्के मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत आहेत. त्यांनी महिला सुरक्षेवर भर देत बंगालच्या जनतेला 6 आश्वासने दिली आहेत.
EC Warn Trinamool Congress : पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसने मारहाणीचे वक्तव्य केल्याने निवडणूक आयोगाने तृणमूल कॉंग्रेसला इशारा दिला आहे. निवडणूका या निर्भड आणि पारदर्शक होतील असे वक्तव्य केले.
निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेनंतर पश्चिम बंगालमध्ये ९०.८३ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. मुर्शिदाबाद आणि उत्तर २४ परगणा यांसारख्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नावे वगळण्यात आली आहेत.
Amit Shah in West Bengal : भवानीपूरमध्ये भाजपच्या रोडशो दरम्यान तृणमूल आणि भाजप समर्थकांमध्ये संघर्ष झाला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाजवळ झालेल्या या गोंधळामुळे परिसरातील वातावरण तापले आहे.
पुरुलिया जिल्ह्यातील मानबाजार येथील जनसभेत भारतीय जनता पक्षावर (भाजप) हल्लाबोल केला. "भाजप नेते माझ्या हत्येचा कट रचत आहेत," असा खळबळजनक दावा करत त्यांनी बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
Amit Shah West Bengal Visit : पश्चिम बंगालसाठी भाजप खास रणनीती आखत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २८ मार्च रोजी राज्याचा दौरा करणार आहेत.
तामिळनाडू आणि बंगालच्या निवडणुका भाजपसाठी आव्हानात्मक आहेत. एआयएडीएमके पक्ष कमकुवत आहे, विजय यांच्या पक्षासोबतची युती अनिश्चित आहे आणि प्रादेशिक राजकारण प्रभावी ठरत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. ही सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची निवडणूक असून यामुळे राजकीय पक्षाचे भविष्य निश्चित होणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण रंगले आहे. ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण कोलकातामधील सात मतदारसंघावर भाजपचे खास लक्ष आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केल्याचा गंभीर आरोप केला असून, ३१ मार्च २०२४ रोजीचा एक जुना फोटो समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. "निवडणूक जवळ आली की केंद्र सरकार आणि भाजपला आमचे दोष दिसू…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या बंगाल दौऱ्यादरम्यान झालेल्या प्रोटोकॉल उल्लंघनावरून मोदींनी ममता बॅनर्जी सरकारला धारेवर धरले. "हा केवळ एका राष्ट्रपतीचा अपमान नसून देशाच्या संविधानाचा आणि लोकशाही परंपरेचा अवमान आहे."
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आल्या असताना त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित नव्हत्या. यावर बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पश्चिम बंगलामध्ये आल्यानंतर प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचे स्वागत करण्यात आले नाही. यामुळे आता गृह विभागाने याची दखल घेत कारवाई सुरु केली आहे.
राज्यात विशेष सघन सुधारणा (SIR) मुळे निर्माण झालेल्या भीती आणि चिंतेमुळे १०७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्य सरकारच्या या दाव्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.