महापालिकेचे आरोग्य बजेट पुन्हा चर्चेत आले आहे. कारण आता असा दावा केला जात आहे की, मुंबई महापालिका बजेटमध्ये जुन्याच योजनांची पुन्हा घोषणा करण्यात आली आहे.
पशुखाद्याच्या किमतीत वाढ झाल्यानंतर, मुंबई दूध उत्पादक संघाने ताज्या दुग्धजन्य दुधाच्या किमतीत वाढ जाहीर केली. घाऊक दूध आता प्रति लिटर ₹९३ ने विकले जाईल.
दक्षिण मुंबईत असे अनेक पूल आहेत, ज्यांची नावे ब्रिटिशकालीन आहेत. असाच एक पूल म्हणजे बेलासीस. नुकतेच या पुलाचे नामांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.
काही फळ विक्रेते फळांना उंदरांपासून वाचवण्यासाठी चक्क 'उंदीर मारण्याचे औषध' लावून त्यांची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
Maharashtra Politics- परभणी, हिंगोली, सातारा, धारशिव, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबईत बिल्डर्सपासून ते फेरीवाल्यांपर्यंत खंडणी मागण्याचे प्रमाण वाढले आहे. या महिन्यात झालेल्या तपासाअंती पोलिसांचे लक्ष आता बिश्नोई टोळीऐवजी स्थानिक गुंड आणि बेरोजगार तरुणांकडे वळले आहे.
आमदार तथा शिवसेना विभागप्रमुख सुनील प्रभू यांनी उद्यानाच्या नूतनीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
सोमवारी पहाटे अल्पशा आजाराने ज्येष्ठ फोटोग्राफर रजनीश काकडे यांनी अखेरचा श्वास राहत्या घरी घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी स्वीकृत नगरसेवकांची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. सत्ताधारी बविआ आणि भाजपकडून सावध पवित्र घेतला जात आहे.
सत्ताधारी भाजपने महासभेत डीपी रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला, ज्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी सखोल चर्चा केली. हासभेचा प्रस्ताव आता राज्य सरकारकडे पाठवला जाईल.
IIT Bombay Cartridges : मुंबईतील आयआयटी बॉम्बेमध्ये वसतिगृह परिसरात एका विद्यार्थ्याच्या बॅगेतून पाच जिवंत काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Mahalaxmi Racecourse News: मुंबईतील १०२ प्रमुख वास्तुविशारदांनी महालक्ष्मी रेसकोर्सवरील प्रस्तावित सेंट्रल पार्क आणि १० लाख चौरस फुटांच्या भूमिगत क्रीडा संकुलाला विरोध दर्शवला आहे.
वध्यत्व ही लाखो दाम्पत्यासमोरील संवेदनशील समस्या असून सार्वजनिक रुग्णालयात अत्याधुनिक प्रजनन तंत्रज्ञान उपलब्ध होणे ही सामाजिक दृष्टीने महत्त्वाची पायरी मानली जाते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जवळपास २३ वर्षांच्या नोकरीनंतर राजीनामा दिला आहे.त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स द्वारे राजीनामा जाहीर केला आहे
मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) हा भारताच्या भविष्यातील आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू असून 2047 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.