ब्रिटिशकालीन ग्रेट इंडियन पेनिन्सुला (जीआयपी) रेल्वेने १ जून १९३० रोजी मुंबई-पुणे मार्गावर डेक्कन क्वीनची सेवा सुरू केली. त्या काळात ही देशातील सर्वात आधुनिक आणि वेगवान प्रवासी गाड्यांपैकी एक मानली जात…
मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास ज्ञान अधिक प्रभावीपणे आत्मसात करता येते. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मातृभाषेला प्राधान्य देण्याचे धोरण देशाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईत ड्रग्जविरोधात समन्वित आणि संघटित मोहीम उभारली जाणार असून, २१ जूनपासून सुरू होणाऱ्या या अभियानाकडे सामान्य नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले.
रेल्वेच्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर हजारो झोपड्या उभ्या राहत असताना जबाबदार यंत्रणा नेमके काय करत होत्या, हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. त्यामुळे कारवाई नेमकी केव्हा होणार आणि मोठी मोहीम राबविण्याचे…
Boisar-Kolhapur ST Bus Accident : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाघोबा खिंडीत 'बोईसर-कोल्हापूर' एसटी बसचा भीषण अपघात झाला; मात्र सुदैवाने २२ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
२०३६-४० मध्ये उच्च उत्सर्जनाच्या परिस्थितीत ४० अंशांवरील दिवसांचे प्रमाण मध्यम उत्सर्जनाच्या तुलनेत सुमारे ३४ टक्क्यांनी अधिक राहील.तज्ज्ञांच्या मते, उष्णतेच्या लाटा वाढल्यास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, बांधकाम कामगार आणि खुल्या वातावरणात…
मुजोर टैंकर चालक आणि बेकायदेशीर पाण्याचा उपसा करणारे टैंकर मालक यांच्यावर मुंबई महापालिका आणि संबंधित विभाग कोणतीही ठोस कारवाई का करत नाही, असा सवाल 'आम्ही गिरगावकर' संस्थेच्या वतीने उपस्थित करण्यात…
गॅस वितरक महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) दरात वाढ केली आहे. किरकोळ दरात आता प्रति किलो दोन रुपयांची वाढ झाली आहे.
जागतिक स्तरावर मुंबईची बदनामी झाल्याचे दिसून आले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे मुंबईतील कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंड. दर तासाला तब्बल ४.९ टन मिथेन वायूची गळती होत असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.
Mumbai Monsoon Update News: कडाक्याच्या उकाड्यापासून दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे; भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, मान्सून ५ ते १० जून दरम्यान मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.
मुंबई पालिकेने पर्यावरणपूरक निर्णय घेत इलेक्ट्रिक वाहनांकडे मोठे पाऊल टाकले आहे. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी आणि इंधनावरील खर्च आटोक्यात आणण्यासाठी आता पालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये EV चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत.
मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी मेट्रो लाईन 5 प्रकल्पाचा मोठा विस्तार करण्यात आला आहे. मेट्रो लाईन 5A ला मंजुरी मिळाल्यानंतर मार्गिकेची एकूण लांबी 34.21 किमी झाली असून ठाणे, भिवंडी,…
मुंबईतील रस्ते देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमध्ये नागरिकांना सकारात्मक बदल दिसेल, अशा पद्धतीने परिरक्षण विभागातील सहायक अभियंता, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांनी उत्तरदायित्वाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.
Siddhivinayak Corridor Project News : मुंबईतील सिद्धिविनायक कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत प्रभादेवीच्या नर्दुल्ला टँक मैदानावर प्रस्तावित पार्किंग लॉटला स्थानिक नागरिक आणि शिवसेना (यूबीटी) यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. मैदान वाचवण्यासाठी मोठ्या आंदोलनाचे…
रक्षाबंधनाच्या सजावटीतील कृष्णाच्या मोरपंख असलेले धातूचे लॉकेट गिळल्याने सात महिन्यांच्या चिमुकल्याच्या जीवाला धोका निर्माण झाला. अन्ननलिकेत अडकलेले लॉकेट डॉक्टरांनी तातडीने एंडोस्कोपी करून सुरक्षित बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
ईशान्य मुंबईतील युवकांना क्रिकेटसारख्या खेळांमध्ये मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले. अनेक गुणवंत खेळाडूंना आर्थिक अडचणीमुळे पुढे जाता येत नाही, त्यामुळे अशा स्पर्धांमधून त्यांना संधी…
हवामान खात्याने यंदा वेळेवर आणि सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जर पहिल्याच मुसळधार पावसात आणि समुद्राला भरती असताना मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, तर मुंबईची दैना उडणार हे निश्चित…
पूर्वजांनी जीवाच्या मोलानी जपलेल्या शेत जमिनी नष्ट होण्याच्या मार्गावर असून या शेत जमिनीचा विकास करण्याच्या नावावर भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील म्हणजेच कशेळी, काल्हेर, कोपर, पूर्णा आणि इतर गावातून प्रचंड प्रमाणात…
स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समाजात जनजागृती, क्षयरोगाविषयीचा कलंक आणि भेदभाव कमी करण्यासाठी विशेष मोहिमा राबवल्या जाणार आहेत.स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समाजात जनजागृती, क्षयरोगाविषयीचा कलंक आणि भेदभाव कमी करण्यासाठी विशेष मोहिमा राबवल्या जाणार…