सध्या राजधानी दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सभागृहात आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटवरील चर्चेला उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी जीएसटी कराबाबत देखील भाष्य केले आहे.
RBI शी अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ फेब्रुवारीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय मंडळाला संबोधित करतील. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील मुख्य मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.
केंद्र सरकारने १६ व्या वित्त आयोगाच्या अहवालात सुचवलेल्या सर्व सुधारणा स्वीकारल्या आहेत आणि या शिफारशींच्या आधारे पुढील वर्षासाठी निधी वाटप करण्यात आला आहे.
निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये अर्थसंकल्पात मोदी सरकारने दोन्ही आघाड्यांवर भारताची स्थिती मजबूत करण्यासाठी धोरणे तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.
अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर याबाबत विरोधकांकडून टिका केली जात आहे. अर्थसंकल्पावर अनेकांनी टीका केली आहे. अन्नदात्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे.
भारतीय आयुर्वेद शास्त्र जगातल्या कानाकोपऱ्यात पोहचवले जाणार आहे. या घोषणेसह डिजिटल आणि क्रिएटिव्ह स्किल्स वाढवण्यासाठी सरकारने ABGC कंटेंट क्रिएटर लॅब सुरु करण्याची योजना आखली आहे.
Budget Viral Memes : भारताचे केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर झाले आहे. दरम्यान दरवर्षीप्रमाणे या अर्थसंकल्पात मध्यमर्गीयांचा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे. यावर सोशल मीडियावर मजेदार मीम्स व्हायरल…
Union Budget 2026 News : सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रीत करणाऱ्या या अर्थसंकल्पात काही अपेक्षित घोषणा करण्यात अपयश आले. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला.
२०२६-२७ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी पाच वर्षांत २० नवीन जलमार्ग, पाटणा-वाराणसीमध्ये जहाज दुरुस्ती सुविधा आणि व्हीजीएफ योजनेची घोषणा केली.नेमकी कोणत्या शहरात होणार जाणून घ्या...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजचा अर्थसंकल्प सादर करताना भारताच्या गेमिंग सेक्टरबाबत घोषणा केली आहे. देशातील 15 हजार सेकेंडरी शाळा आणि 500 कॉलेजमध्ये AVGC कंटेंट क्रिएटर लॅब्स ओपन करण्याची घोषणा केली…
निर्मला सितारमण यांनी बजेट सादर करताना तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. तंत्रज्ञानामुळे उत्पादन वेगाने वाढत असले तरी देखील यासाठी पाण्याचा वापर देखील वाढला आहे, असं निर्मला सितारमण म्हणाल्या.
Union Budget 2026 : भारताचे अर्थसंकल्प सादर झाले असून यामध्ये भारताने परराष्ट्र देशांसाठी मोठी मदत जाहीर केली आहे. नेबरहुड फर्स्ट धोरणाला भारताने अधिक मजबूत केले आहे. जाणून घेऊ कोणत्या देशांसाठी…
दुग्धव्यवसाय मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. शेती क्षेत्रात उत्पादन विविधता वाढवणे हे सरकारचे ध्येय असणार आहे. यामुळे रोजगार वाढण्यास मदत होणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अनेक क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. काही गोष्टी महाग होणार आहेत तर काही गोष्टी स्वस्त होणार आहेत.
Budget 2026 tourism sector : अर्थसंकल्प 2026 मध्ये पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. नवे पर्यटन सांस्कृतिक केंद्राची उभारणी आणि टुरिस्ट गाईड तयार करण्यात येणार असल्याची घोषणा…
नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करत आहेत. यामध्ये आरोग्य, कृषी, संरक्षण, पर्यटन आणि अन्य क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यंदाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये चांगल्या निधीची घोषणा करण्यात आली आहे. विकसित भारताचा अर्थसंकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
Railway Budget 2026 News : केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करत आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.
Union Budget 2026 News : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज, १ फेब्रुवारी रोजी संसदेत २०२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. हा त्यांचा सलग नववा अर्थसंकल्प आहे.
Union Budget 2026 : भारताच्या अर्थसंकल्पाकडे आज संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या बजेटमुळे जागतिक स्तरावर भारताचा प्रभावही वाढेल आणि अनेक जागतिक दबावांना तोंड देण्याही मदत मिळणार आहे.