पावसाळ्यात हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरात पाणी साचून आयटीयन्ससह स्थानिक नागरिकांचे हाल झाल्यास, आता थेट संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे.
शहराची तहान भागवण्यासाठी आंद्रा आणि भामा आसखेड धरणांतून २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणण्याचे स्वप्न दाखवण्यात आले होते. मात्र, वास्तवात चित्र वेगळेच आहे
विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) यावेळी आक्रमक पवित्रा घेतला आहे. योगेश बहल यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात तातडीची स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे मंगळवारी शहराचा सायंकाळचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
विशेष म्हणजे, कंपनी बंद होण्याचे संकेत असतानाही १३ मार्च २०२६ रोजी महापौर रवी लांडगे, प्रशांत शितोळे, भाऊसाहेब भोईर आणि नीलेश बारणे यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
पिंपरी- चिंचवड शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या नेतृत्वात वार्ड क्र. २९, पिंपळे गुरव येथील गणेशनगर, साईनाथनगर, लक्ष्मीनगर परिसरातील एकूण ५३० चौ.मी. आरसीसी बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंदाजपत्रकात बोगस उपसूचनांच्या आधारे तरतुदींमध्ये फेरफार करून ठेकेदारांना ५२ कोटी रुपयांची देयके अदा केल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे.
मावळ तालुक्यातील अजिवली येथे वनसंपदेची निर्घृण कत्तल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेकडो वर्षे जुनी झाडे मुळासकट उखडून टाकत पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत शहराच्या विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य प्रशासकीय इमारतीतील सभागृहात ही बैठक झाली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत बोगस उपसूचनांच्या आधारे सुमारे ५२ कोटी रुपयांची देयके नियमबाह्य पद्धतीने अदा करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील बेफाम व अनियंत्रित टिप्पर वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सोमवारी एकाच दिवशी घडलेल्या तीन भीषण अपघातांनी संतापाची लाट उसळली आहे.