आदित्य ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका करत इंधन दरवाढ आणि जनतेवरील वाढत्या भारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “सर्व काही जनतेनेच करायचं असेल तर सरकार नेमकं काय करणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत. स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत त्याचं काय करणार आहात आपण?
गुवाहाटीमध्ये केवळ शपथविधी सोहळाच नाही, तर आसामी राजकारणातील सर्वात मोठे शक्तीप्रदर्शनही पाहायला मिळणार आहे. गुवाहाटीच्या खानापारा येथे या सोहळ्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील त्यांच्या विश्वासाचाच हा परिणाम आहे की जेव्हा-जेव्हा भाजपच्या निवडणुकीच्या तयारीचा प्रश्न येतो, तेव्हा संपूर्ण जबाबदारी अमित शाह यांच्या खांद्यावर असते.
पातूर नगरपरिषदेत अध्यक्षपदासह २० सदस्य पदांसाठी निवडणूक होणार आहे. तसेच उमेदवारांच्या निधनामुळे स्थगित झालेल्या मनमाड, पिंपळनेर, गेवराई आणि अकोट येथील प्रत्येकी एका प्रभागासाठीही मतदान होणार आहे.
Thalapathy Vijay CM: TVK प्रमुख विजय उद्या सकाळी ११ वाजता तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमध्ये सामील असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आत्तापासूनच सावध केले आहे.
West Bengal Politics News: पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाले असले तरी ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत राज्यपाल काय कारवाई करू शकतात आणि राज्यघटनेत काय तरतुदी आहेत?…
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचे सरकार बनले, तर विरोधक पुन्हा एकदा ‘भाजपमुक्त’ महाआघाडी बनवण्याचा प्रयत्न करू शकतात.
कॉलेजच्या दिवसांमध्ये, जेव्हा प्रत्येकजण आपल्या पदव्या जपून ठेवत होता, तेव्हा २२ वर्षीय हिमंता म्हणायचे, "माझी गुणपत्रिका जाळून टाका, मला तिची गरज नाही कारण एक दिवस मी आसामचा मुख्यमंत्री होईन".
काँग्रेस पक्ष सत्तेपासून दूर राहण्याचा आपला दशकाहून अधिक काळचा दुष्काळ संपवतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. केरळमधील सर्व १४० जागांसाठी मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू झाली.
केरळमध्ये एकूण २७१४२९५२ मतदार असून, त्यापैकी ७९.६३ टक्के मतदारांनी १४० विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान केले. राज्यातील १४० जागांसाठी एकूण ८८३ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.
ममता बॅनर्जी यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, विजयानंतर त्या राष्ट्रीय राजकारणात मोठी पावले उचलतील. या निकालांमुळे देशातील उत्तर विरुद्ध दक्षिण संघर्ष अधिक चिघळू शकतो.
नवीन कार्यकारी मंडळात सध्याच्या टीममधील दोन किंवा तीन सरचिटणीस कायम असतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, या नव्या टीममध्ये तरुण चेहऱ्यांना सामावून घेण्यावरच पक्षाचा मुख्य भर असणार आहे.