बाजारातील सर्वाधिक मूल्य असलेल्या पहिल्या १० कंपन्यांपैकी चार कंपन्यांचे Market Capitalization ₹२.२० लाख कोटींनी वाढले. रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, TCS आणि बजाज फायनान्स या कंपन्यांना या तेजीचा फायदा झाला.
२०२६ हे वर्ष रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी विशेषतः चांगले राहिले नाही. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून, कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत सुमारे ७ टक्क्यांनी घसरण झाली आहे, ज्यामुळे बाजार भांडवलात अंदाजे १.४ लाख कोटींची घट झाली…
भारतीय शेअर बाजारात कायम चढ-उतार सुरूच असतो. मात्र, रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना 'जॅकपॉट' लागला असून शेअर तेजीने उभारी घेत आहे. या चर्चित स्टॉकच्या गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाली असून जाणून घेण्यासाठी वाचा ही…
रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यांची उपकंपनी रिलायन्स रिटेल वेगाने आपला व्यवसाय वाढवत आहे. अलिकडेच त्यांनी केल्व्हिनेटर खरेदी करण्याची घोषणा केली आहे
Mukesh Ambani Reliance Industries: रिलायन्स इंडस्ट्रीजने FY24 मध्ये 11 टक्के अर्थात 42000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आले आहे. कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षात 42000 कर्मचारी कमी केले…
मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत, आपला उद्योग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या रिलायन्स रिटेलच्या मेट्रो कॅश आणि कॅरी टेकच्या मॉलमध्ये वाढ करणार आहे. बिझनेस…