भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यांमध्ये आतापर्यंत फक्त एकाच फलंदाजाने द्विशतक झळकावले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यात पाच फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. १९ ऑक्टोबरपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेत रोहित शर्माला विक्रम रचण्याची संधी आहे.
रोहित शर्मा आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मलिका खेळणार आहे. अशातच त्याचा २०२७ चा एकदिवसीय विश्वचषकबाबतच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मलिका खेळणार आहे. या मालिकेत शुभमन गिल संघाचे नेतृत्व करणार आहे, त्याने शुभमन गिलने रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दल भाष्य केले आहे.
शुभमन गिलकडे एकदिवसीय संघाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. रोहित आणि कोहली यावेळी नवीन कर्णधाराखाली खेळताना दिसतील. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेशी संबंधित काही प्रमुख तपशीलांवर एक नजर टाका.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत विराट आणि रोहित सहभागी आहेत. या जोडीबद्दल अजित आगरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी एकत्र सराव केला.
IND vs AUS ही मालिका या दोन्ही फलंदाजांसाठी शेवटची मालिका असेल अशी अटकळ आहे. या अटकळींमध्ये, बीसीसीआयने दिलेल्या निवेदनात सर्व अटकळ फेटाळून लावण्यात आली आहे.
आता भारतीय संघ १५ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियन दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. एकदिवसीय मालिका १९ ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून त्यानंतर, दोन्ही देश पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळणार आहेत.
भारतीय संघाचा आगामी दौरा ऑस्ट्रेलियाचा असणार आहे. या दौऱ्यातील एकदिवसीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली भाग आहेत. या जोडीच्या भविष्याबाबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर विराट कोहली आणि रोहित शर्मा पुनरागमन करणार आहेत. या जोडीबाबत भारतीय संघाच्या माजी प्रशिक्षकाणे विधान केले आहे.
टीम इंडियाला आता ऑस्ट्रेलियाला जायचे आहे जिथे त्यांना तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसह ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज खेळाडू पुनरागमन करतील.
भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तिथे एकदिवसीय मालिकेत विराट कोहली पुनरागामन करत आहे. विराटच्या पुनरागमनवर हरभजन सिंगने भाष्य केले आहे.
सर्वांना आता पुन्हा एकदा मैदानावर “हिटमॅन”ला पाहण्याची उत्सुकता आहे. मात्र, या समारंभातील एका छोट्याशा घटनेने सोशल मीडियावर वादळ निर्माण केले आणि पुन्हा एकदा सिद्ध झालं की रोहित शर्मा होणं सोपं…
आता भारताचा संघ एकदिवसीय मालिका खेळताना दिसणार आहे यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचाही संघात समावेश आहे. पण रोहित शर्मा हा भारतीय संघाचा कर्णधार नसणार आहे.
रोहितला सराव करताना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती आणि सराव सत्रादरम्यान, एक तरुण चाहता त्याला भेटण्यासाठी धावत आला, परंतु सुरक्षारक्षकांनी त्याला थांबवले, मीडियावर व्हायरल होत आहे.
शुक्रवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये रोहित शर्मा तासन्तास सराव केल्यानंतर मुंबईच्या प्रसिद्ध शिवाजी पार्कमधून बाहेर पडताना दिसत आहे. चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
रोहित मुंबईतील शिवाजी पार्क येथे सराव करताना दिसला. 'हिटमॅन'ने नेटमध्ये भरपूर घाम गाळला आणि बचावात्मक शॉट्ससह अनेक चौकार आणि षटकार मारून आक्रमक फलंदाजीचा सराव केला.