आयपीएल २०२६ मध्ये आरसीबीविरुद्ध फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्माच्या गुडघ्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे तो गेल्या काही सामन्यांपासून मैदानाबाहेर आहे.
आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. मुंबई 7 तर चेन्नई 8 व्या स्थानावर आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून रनरेट आणि 2 गूण मिळवून पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार…
आयपीएलच्या फायनलमध्ये हे दोन संघ 4 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये मुंबईने चेन्नईला 3 वेळा धूळ चारली आहे, तर चेन्नईला केवळ 1 वेळा मुंबईवर मात करता आली आहे.
आयपीएल २०२६ चा ३० वा सामना गुजरात आणि मुंबई यांच्यात होणार असून, यामध्ये सर्वांचे लक्ष रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यावर असेल. रोहित शर्मा नक्की कोणत्या बॉलर्सच्या चक्रव्यूहात अडकणार?
मुंबई इंडियन्सने सुरुवात चांगली केली. मात्र त्यानंतर सलग 4 सामने त्यांनी गमावले आहेत. जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, तिलक वर्माला अजूनही साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
येथील लाल मातीच्या पीचवर बॉल बॅट वर चांगल्या प्रकारे येतो. या स्टेडियमची खेळपट्टी धावांचा पाठलाग करण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे जो कर्णधार टॉस जिंकेल तो प्रथम या ठिकाणी गोलंदाजी करणे पसंत…
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. सलग तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सची चिंता वाढली आहे.
मुंबई इंडियन्सच्या निराशाजनक कामगिरीचे खापर हार्दिक पंड्यावर फोडले जात आहे. भारताचा माजी खेळाडू सदागोपान रमेशने विधान केले. मुंबईच्या पराभवाचे कारण त्याने हार्दिक पंड्याला जबाबदार धरले आहे.
IPL 2026 मध्ये, स्पर्धेतील 20 वा सामना रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात बंगळुरुने मुंबईचा 18 धावांनी पराभव…
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकात 4 विकेट गमावून 241 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 20 षटकात 5 विकेट गमावून…
5 वेळा IPL जिंकवून देणाऱ्या कर्णधार रोहित शर्माने Mumbai Indians सोबत १५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्याने १० एप्रिल २०११ रोजी या फ्रँचायझीसाठी आपला पहिला सामना खेळला होता
राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या फॉर्ममध्ये आहे. यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी आणि अन्य खेळाडू देखील चांगले प्रदर्शन करत आहेत. त्यामुळे राजस्थानचा संघ आपले दोन्ही सामने जिंकून आज मैदानात उतरणार आहे.
कसोटी क्रिकेटला वेगळं स्वरुप दिलं जात आहे. एक सुव्यवस्थित यंत्रणा उभारण्याची तयारीही BCCI करत आहे. सकारात्मक परिणाम मिळतील याची खात्री करण्यासाठी, खेळाच्या मूलभूत बाबींमध्ये सुधारणा करण्याचे या मंडळाचे उद्दिष्ट आहे.
मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि रीकल्टनने केली. रीकल्टनने डावाची सुरुवात पहिल्या चेंडूवर चौकार मारून केली. रीकल्टन 9 धावा करून बाद झाला.
लखनौविरुद्ध 142 धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. केएल राहुल पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तर नितीश राणा आणि पथूम निसांका देखील स्वस्तात बाद झाले होते.
दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरतील. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे आज दोन्ही संघ आपला विजयाचा रथ कायम ठेवण्यासाठी खेळताना दिसून येतील.
कोलकाताच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 220 धावा केल्या. मुंबईला विजयासाठी 221 धावांची गरज होती. मात्र कोलकाताच्या संघाने सुरुवातीला जो वेग पकडला होता तो डेथ ओव्हर्समध्ये पाहायला मिळला नाही.
कोलकाता नाइट रायडर्स प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरली. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फीन एलन यांनी डावाची सुरुवात केली. फीन एलनने 17 चेंडूत 37 धावांची खेळी केली.